#T20WorldCup | भारत-पाक सामन्याच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटपटू सय्यद किरमाणींचं महत्वपूर्ण विधान
कोल्हापूर(प्रतिनिधी) - भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये समजूतदारपणा असून दोन्ही संघातील खेळाडू प्रामाणिक आणि देशाच्या प्रेमाखातीर खेळतात. त्यामुळे टी -20 विश्वचषक ...