अखेर नितीन गडकरींच्या मागणीला रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील; वारकऱ्यांना मिळाला दिलासा
नागपूर - आषाढी वारीनिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली होती. ...
नागपूर - आषाढी वारीनिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली होती. ...
नगर - आषाढी एकादशीनिमित्त भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाने जादा बस उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार नगर विभागाच्या ...
पुणे : पालखी सोहळ्यामुळे पीएमपी बस पार्किंसाठी जागा उपलब्ध नसल्याने पीएमपी बस पूलगेट आगाराऐवजी सारसबाग परिसरात उभ्या करण्यात आल्या होत्या. ...
मुंबई - अभिनेता आणि लेखक संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. अनेक नाटक मालिकांमध्ये त्याने काम केले आहे. अभिनयाने ...
नवी दिल्ली : अमृतसरहून कटराकडे जाणारी बस खोल दरीत कोसळली आहे. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी ...
नगर - अस्वच्छेचे आगार बसलेले बसस्थानक आता स्वच्छ व सुंदर होणार आहे. त्यासाठी परिवहन महामंडळाने स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला ...
खेड - राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बस सध्या मोडकळीस आल्या असून, या मोडकळीस आलेल्या वेगवेगळ्या आगाराच्या बस कर्जत-बारामती राज्यमार्गावर नादुरुस्त ...
मुंबई - मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळाच्या ‘शिवनेरी’ बसने मुंबई-पुणे दरम्यान इलेक्ट्रिक एसटी बस म्हणजेच ‘ई-शिवनेरी’ ...
मुंबई - जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. लोणावळ्याजवळील बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे 4:00 ...
कोपरगाव - कोपरगाव ते येवलादरम्यान असलेल्या गावांना बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असून, या मार्गावरील थांब्यांवर सर्व बसेसना थांबा ...