“जालियनवाला हत्याकांडाप्रमाणे बारसूमध्येही हत्याकांड घडवलं जाईल”, संजय राऊतांनी व्यक्त केली भीती
मुंबई - रिफायनरी प्रकल्पाविरोधात रत्नागिरीमध्ये बारसू येथे आंदोलन पेटले आहे. हजारो ग्रामस्थांनी यावेळी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर आंदोलन करणाऱ्या ...