औरंगाबादच्या नामांतरावरून अमोल मिटकरींची भाजपवर टीका; म्हणाले,”ही श्रेयवादाची लढाई नाही,भाजपाने याचा असुरी आनंद…”
मुंबई : औरंगाबाद शहराचे नामांतर ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे नामांतर ’धाराशिव’ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव ...