‘ओल्या दुष्काळाची परिस्थिती नाही’ म्हणणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या विधानावर राजू शेट्टी म्हणतात,”पन्नास हजार, पन्नास खोक्यांपुढे कमीच पण…”
मुंबई - परतीच्या पावसामुळॆ शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात वाहून गेल्याने बळीराजाची ऐन दिवाळीत चिंता ...