Breaking : मंत्रीमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय; पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत, ११ हजार ५०० कोटीस मान्यता
मुंबई - राज्य मंत्रीमंडळाने पूरग्रस्तांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती ...