मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असून अकरा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले आहे.
तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
लातूर – ५५.३८ टक्के
सांगली – ५२.५६ टक्के
बारामती – ४५.६८ टक्के
हातकणंगले – ६२.१८ टक्के
कोल्हापूर – ६३.७१ टक्के
माढा – ५०.०० टक्के
उस्मानाबाद – ५२.७८ टक्के
रायगड – ५०.३१ टक्के
सायं. ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले.
➡️लातूर- ५५.३८
➡️सांगली- ५२.५६
➡️बारामती- ४५.६८
➡️हातकणंगले- ६२.१८
➡️कोल्हापूर- ६३.७१
➡️माढा- ५०.००
➡️उस्मानाबाद- ५२.७८
➡️रायगड- ५०.३१
➡️रत्नागिरी-सिंधुदूर्ग- ५३.७५
➡️सातारा- ५४.११ टक्के
➡️सोलापूर- ४९.१७ टक्के pic.twitter.com/vFJGvVq3f2— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 7, 2024
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ५३.७५ टक्के
सातारा – ५४.११ टक्के
सोलापूर – ४९.१७ टक्के