मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर आज आला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी या निकालाचे वाचन सुरु केले. यावेळी नवाब रेबिया प्रकरण सात बेंचकडे पाठवले . यासोबत कोर्टाने राज्यपालाच्या कामावर देखील ताशेरे ओढले. या निर्णयावर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले,’राज्यपालांचे सर्व निर्णय बेकायदेशीर ठरले, तर कायदेशीर काय आहे? शिंदे-फडणवीसांनी उगाच पेढे वाटू नये’
संबंधित बातमी
उद्धव ठाकरेंच्या बाजूने काय ?