मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट ! दुबार पेरणीचे संकट.. जायकवाडी धरणात केवळ 34 टक्के पाणीसाठा
औरंगाबाद - यंदा मान्सून उशिरा आला आणि त्यात जुन महिना कोरडा गेला. तर, जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला मात्र...
औरंगाबाद - यंदा मान्सून उशिरा आला आणि त्यात जुन महिना कोरडा गेला. तर, जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला मात्र...
परभणी :- सर्वसामान्यांचे प्रवासाचे हक्काचे साधन म्हणजे, लालपरी. असे असले तरी राज्यातील परिवहन विभागाच्या बसेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे....
बीड :- मागील सहा वर्षापासून चर्चेत असलेल्या राज्यातील मेगा भरती प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे. यामध्ये बीड जिल्हा परिषदेच्या वाट्याला...
उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्ह्याचा विकास हाच माझा उद्देश आहे. आवश्यक आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देणे ही माझी जबाबदारी समजतो....
लातूर :- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला जळकोट तालुक्यातील एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. शासनाने नुकत्याच...
मुंबई :- मलकापूर (जि. बुलढाणा) शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील रेल्वे उड्डाणपुलावर आज दोन खाजगी बसच्या अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेबद्दल...
औरंगाबाद :- मराठवाडा ही सामाजिक क्रांतिकारी परिवर्तनाची भूमी आहे. याच भुमितील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शिक्षणाबरोबरच सामाजिक सलोखा आणि सहिष्णुता...
मुंबई- मराठवाड्यातील तब्बल 1 लाख 5 हजार 754 शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात आहे, अशी धक्कादायक बाब मराठवाड्याचे तत्कालीन विभागीय आयुक्त...
हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा मंडळा आज ढगफुटी सदृश पाऊस पडला. या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला...
छत्रपती संभाजीनगर - काबाडकष्ट करून, तळहाताच्या फोडोप्रमाणे जपून शेतकरी राजाने आपल्या वावरात "पांढरं सोनं' पिकवले. असे असले तरी या कापसाला...