मुंबई : 1947 साली देशाला मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे भीक होती असे अभिनेत्री कंगना राणावत म्हणाली होती. त्यानंतर देशात मोठा वाद ...
पुणे : दिवाळी तसेच सणांच्या कालावधीत शहरातर मोठया प्रमाणात रक्त पिशव्यांचा तुटवडा जाणवतो. ही बाब लक्षात घेऊन महापौर मुरलीधर मोहोळ ...
मुंबई : एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप लावले आहेत. त्यामुळे राज्याच्या ...
अकोला : अकाेला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतुन सत्ताधारी वंचितला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषदेच्या दाेन्ही सभापतीपदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा ...
मुंबई : मुंबईतील क्रूज पार्टी प्रकरणाने राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या प्रकरणामुळे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे ...
शिरूर शहरात निषेध मोर्चा : आरोपींवर कारवाई करा शिरूर - शिरूर -हवेलीचे आमदार अशोक पवार यांना निनावी पत्राव्दारे जीवे मारण्याची ...
दुबई - आयसीसीने टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी अफगाणिस्तानला दिली आहे. अफगाणीस्तानमध्ये तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर त्यांचा संघ ...
मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री यांच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारले होते. याविरोधात ...
काबूल - अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट आल्यानंतर त्यांच्या क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय स्तरावर काय भवितव्य राहील असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आता ...