शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या ‘त्या’ दोन महत्त्वपूर्ण निर्णयासाठी फडणवीसांनी मानले PM मोदींचे आभार
मुंबई :- केंद्र सरकारने युरियावर 3 वर्षांसाठी सबसिडी देण्याचा तसेच ऊसाची एफआरपी वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फार मोठा ...