“आता राज्य सरकारने काय करायचे बाकी राहिले?”; मुख्यमंत्र्यांचा खा. संभाजीराजे छत्रपती यांना पत्राद्वारे सवाल
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच जोर धरत आहे. राज्य सरकारवर विरोधकांकडून आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी दबाव ...