संजय राऊतांचा पंतप्रधानांवर निशाणा; म्हणाले,” तिकडे मणिपूर पेटलंय आणि आमचे पंतप्रधान बजरंग बलीला निवडणुकीत उतरवून…”
मुंबई : मणिपूरमध्ये मैतेई समुदायाला अनुसूचित जातीचा दर्जा देण्याच्या निर्णयावरून हिंसाचार उफाळला आहे. आतापर्यंत या घटनेत ६० जणांचा मृत्यू झाला ...