महंत सुनील महाराज यांच्या हाती शिवबंधन; बंजारा समाजाला धक्का देत उद्धव ठाकरे म्हणाले,”सगळ्यांना वाटत होतं”
मुंबई : राज्यात बंडखोरी झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झाले. ...