काळजी घ्या! राज्यात पुण्यासह सहा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; रायगड, रत्नागिरीसह कोल्हापूरवर पुन्हा पावसाचे सावट
मुंबई : राज्यात मागच्या आठवड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, काही दिवसांपासून पावसाने थोडासा दिलासा दिला आहे. पूरग्रस्त जिल्ह्यांतील ...