सरकारी बँक खातेधारकांना अर्थ मंत्रालयाचा ‘मोठा’ दिलासा! तीन ‘ट्रान्झॅक्शन’नंतर…
बडोदा बॅंकेने सेवा शुल्कासंदर्भात काही बदल केले होते व त्याची अंमलबजावणी एक नोव्हेंबरपासून सुरू झाली होती.
बडोदा बॅंकेने सेवा शुल्कासंदर्भात काही बदल केले होते व त्याची अंमलबजावणी एक नोव्हेंबरपासून सुरू झाली होती.
-हेमंत देसाई एकीकडे रिझर्व्ह बॅंकेने चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था साडेनऊ टक्क्यांनी आक्रसणार आहे, असे म्हटले आहे. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 10.3 ...
-हेमंत देसाई केंद्र सरकारने नुकत्याच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसंबंधी (एमएसएमई) अधिसूचना जारी केल्या आहेत. त्याअगोदर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ...
जगभर करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, रिझर्व्ह बॅंका अशा परिस्थितीत आणखी मदत देण्यासाठी पुढाकार घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे जगभर ...
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने काही कंपन्या आणि व्यक्तींना त्यांच्या कर्जाची फेररचना करण्याची मुभा दिली आहे. मात्र यासाठी बॅंकांना अधिक तरतूद ...
नगर - राज्यातील प्राथमिक शिक्षक तथा गुरुजींच्या बदल्यांमध्ये होणारे अर्थकारण व वशिलेबाजी रोखण्यासाठी युती शासनाने ऑनलाईन बदल्यांचे सुरु केलेले धोरण ...
पण आकडेमोड करावी लागणारच...! नवी दिल्ली : आज संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पातल्या करविषयक तरतुदींनी सामान्य करदात्यांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण ...
नवी दिल्ली : सरकारने राष्ट्रपती भवनातील खर्च, तेथील कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य खर्चासाठी चालू अर्थसंकल्पात एकूण 80 कोटी 98 लाख ...
मुंबई : अर्थसंकल्प संपूर्ण दशकाची दिशा ठरवणारा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प विकासकाला चालना देणारा असून शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद असल्याचे माजी ...
जयपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली आहे. मोदींना फारशी अर्थशास्त्राची जाण नाही, ...