बेरोजगारीवरून प्रियंका गांधींचे मोदी सरकारवर टीकास्त्र; म्हणाल्या, ‘तरुणांना भाषण नको…’
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी दीर्घकाळापासून रखडलेल्या एसएससी आणि रेल्वे परीक्षांवरुन मोदी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. काँग्रेसतर्फे कोरोना ...