उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना म्हणाले,”धीर सोडू नका, आपण ‘त्यांना’ मदत करण्यासाठी भाग पाडू”
औरंगाबाद : राज्यात परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज शिवसेना ...