“भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस! किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे?”; देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका
मुंबई : राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षांमधील गोंधळ आणि त्यावरून झालेला विद्यार्थ्यांचा संतापाची घटना नुकतीच घडली होती. मात्र आता पुन्हा एकदा ...