औरंगाबादच्या विसर्जन मिरवणुकीत राजकीय नेत्यांमध्ये राडा; अंबादास दानवेंकडून शिवीगाळ
औरंगाबाद -करोनानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे राज्यभरात अनंत चतुर्दशीचा उत्साह असून गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. ...