‘मशालीचा चटका बसला’ म्हणणाऱ्या ठाकरे गटाला आशिष शेलारांचे उत्तर; म्हटले,“अंगात नाही बळ आणि उगाच कळ काढून पळ!…”
मुंबई : भाजपने अंधेरी पूर्वची पोटनिवडणूकीतून माघार घेतल्याने बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र यावरून शिंदे गट-भाजपा आणि ठाकरे ...