“ना मुंबईकरांचा आवाज ऐकलाय ना महिलांचा आवाज ऐकलाय, ना अपक्षांना कुठेही…” मंत्रिमंडळ विस्तारावरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर बाण
मुंबई - आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. नवीन शिंदे फडणवीस सरकारचं हे पहिलच अधिवेशन असल्यामुळे सर्वसामान्यांच्या नजरा आता ...