नवी दिल्ली – पाकिस्तानच्या कुरापतींना भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाते. हा प्रयत्न पुन्हा एकदा झाला असता भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या चौक्या उद्धवस्त केल्या असून, पाकिस्तानच्या दोन सैनिकांचा खात्मा केला आहे.
जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून काल (दि. २५) बुधवारी गोळीबार करण्यात आला त्यात भारतीय जवान शहीद झाला होता. याशिवाय एका, स्थानिक महिलेचा देखील मृत्यू झाला होता. यानंतर भारताकडून पाकिस्तानला चोख प्रतित्त्युतर देण्यात आले.
Pak Army targets Indian civilians in ceasefire violations, 2 killed including a soldier
Read @ANI Story | https://t.co/RYBibikXGQ pic.twitter.com/1ZGTvdjCLM
— ANI Digital (@ani_digital) December 25, 2019