पुणे: महाराष्ट्रातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून, शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपत देण्यात आली.
या घटनेवर भाष्य करताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले कि ज्या पध्दतीने राज्यपालांनी शपथ दिली, हे घटनेला धरून नाही. राज्यपालांनी शपथविधी कार्यक्रमाची कल्पना द्यायला पाहिजे होती. लोकांना विश्वासात घेतल्या गेले नाही.’
दरम्यान, प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले कि ‘हा माझ्या साठी धक्का नाही. मी तीन दिवसांपूर्वीच सांगितलं होत कि उद्धव ठाकरेंचा पोपट होणार आहे. याची मला पूर्व कल्पना होतीच.’