Wednesday, May 8, 2024

Tag: targets

“पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे आहेत, हे देवळांत घंटा वाजवून राजकीय जागरण करणाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे”; पंजाब प्रकारावरून शिवसेनेची टीका

“पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे आहेत, हे देवळांत घंटा वाजवून राजकीय जागरण करणाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे”; पंजाब प्रकारावरून शिवसेनेची टीका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान थेट त्यांच्या सुरक्षेचाच प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती उद्भवल्यामुळे मोठा गोंधळ सुरू झाला ...

#video: नवाब मलिकांचा धक्कादायक आरोप; म्हणाले,“भाजपाचे बडे नेते समीर वानखेडेंसाठी दिल्लीत लॉबिंग करतायत”

#video: नवाब मलिकांचा धक्कादायक आरोप; म्हणाले,“भाजपाचे बडे नेते समीर वानखेडेंसाठी दिल्लीत लॉबिंग करतायत”

मुंबई : मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी  एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे  ...

‘जर शिवराय नसते, तर तुमचीही सुंताच…”.; शिवसेनेची कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

‘जर शिवराय नसते, तर तुमचीही सुंताच…”.; शिवसेनेची कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

मुंबई : काही दिवसांपूर्वी कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी आणि ...

“अकोल्याचा आमदार पडतो म्हणजे शिवसेनेचा काऊंटडाऊन…”; निवडणुकीतील विजयावर प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया

“अकोल्याचा आमदार पडतो म्हणजे शिवसेनेचा काऊंटडाऊन…”; निवडणुकीतील विजयावर प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया

मुंबई : नागपूर आणि अकोला विधान परिषदेच्या २ जागांसाठी  झालेल्या मतदानाचे निकाल आज समोर आले. त्यात भाजपने महाविकास आघाडीला मोठा ...

“नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाच्या लायकीचे नाहीत”; विजयानंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा

“नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाच्या लायकीचे नाहीत”; विजयानंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा

मुंबई : राज्यातील सहा विधानपरिषद जागांसाठीच्या निवडणुकीपैकी चार ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली. मात्र, नागपूर आणि अकोला या ठिकाणी एकमत होऊ ...

“शेतकऱ्यांनी मनात आणलं तर केंद्रातलं सरकार…” शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेची सरकारवर टीका

“शेतकऱ्यांनी मनात आणलं तर केंद्रातलं सरकार…” शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेची सरकारवर टीका

मुंबई : मागच्या एक  वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरु केलेले आंदोलन अखेर संपुष्ठात आले.  शेतकऱ्यांनी आपल्या ...

“विरोधकांतच ऐक्याचा किमान समान कार्यक्रम तयार होणार नसेल तर भाजपास…”; भाजप विरोधकांचा शिवसेनेने घेतला समाचार

“विरोधकांतच ऐक्याचा किमान समान कार्यक्रम तयार होणार नसेल तर भाजपास…”; भाजप विरोधकांचा शिवसेनेने घेतला समाचार

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावरून  देशात राष्ट्रीय स्तरावर भाजपाविरोधी आघाडी उभी ...

“अनिल परब यांच्या नावाने शिमगा करून प्रश्न सुटणार नाहीत,फक्त राजकीय खाज शमेल इतकेच”; शिवसेनेची सडकून टीका

“अनिल परब यांच्या नावाने शिमगा करून प्रश्न सुटणार नाहीत,फक्त राजकीय खाज शमेल इतकेच”; शिवसेनेची सडकून टीका

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या  मागणीव्यतिरिक्त राज्य सरकारने  सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.मात्र, त्यानंतरही काही कामगार संघटना ...

“ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सरकारची भूमिका पाठीत खंजीर खुपसण्यासारखी”; पंकजा मुंडे संतापल्या

“ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सरकारची भूमिका पाठीत खंजीर खुपसण्यासारखी”; पंकजा मुंडे संतापल्या

मुंबई : ओबीसी आरक्षणावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.  त्यांनी आज मुंबईत माध्यमांशी सवांद ...

जावयाच्या अटकेनंतर नवाब मलिक संतप्त; पत्रकार परिषदेत सादर केले एनसीबीच्या विरोधातील पुरावे

जावयाच्या अटकेनंतर नवाब मलिक संतप्त; पत्रकार परिषदेत सादर केले एनसीबीच्या विरोधातील पुरावे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक मागील काही दिवसांपासून  एनसीबी वर चौकशीचा बनाव रचल्याचा आरोप करत आहेत. २ ऑक्टोबरला ...

Page 4 of 5 1 3 4 5

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही