रावसाहेब दानवेंची इम्तियाज जलील यांच्यावर बोचरी टीका; म्हणाले,”“आधी स्वत:च्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा, मग…”
मुंबई: औरंगाबाद शहराचे नामकरण ‘संभाजीनगर’ करण्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या ...