अण्णा हजारेंनी आव्हाडांच्या जहरी टीकेवर दिल प्रत्युत्तर,’माझ्यामुळं देशाचं वाटोळं झालं, असं म्हणायचं, पण..’
मुंबई - भ्रष्टाचाराविरोधात लढा देणारे अण्णा हजारे (Anna Hazare) सध्या चर्चेत असल्याचे दिसत नाही. 2011 मध्ये दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर ...