अदिती तटकरेंची मंत्रिपदाची शपथ, सत्ताधाऱ्यांमध्ये खदखद; भरत गोगावले म्हणाले,”आता एक ऐवजी अर्धीच भाकरी मिळणार”
मुंबई : राष्ट्रवादीच्या बंडानंतर स्थानिक पातळीवरचे राजकारण देखील बदलत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच रायगड जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग ...