तुरुंगातून बाहेर पडताच सदावर्ते म्हणतात,’भारत जितेगा,जुर्म हारेगा’, जुलुम कधी टिकत नसतो, जुलुम पराभूत होत असतो”
मुंबई : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलना प्रकरणी आरोपी असलेले आणि छत्रपती घराण्यावर आक्षेपार्ह टिप्पणी ...