हिंगोली: “आमच्या गावात नेटवर्क येत नाही, गावाचे स्थलांतर करा”; ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
हिंगोली - डिजिटल इंडिया म्हणवणाऱ्या भारतातील ग्रामीण भागात अद्यापदेखील अनेक खेडेगावात मोबाइल नेटवर्क नाही. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वडगाव वासीयांनी ...