आपत्ती जोखीम व्यवस्थापनामध्ये वित्तपुरवठ्याची महत्त्वपूर्ण भूमिका – केंद्रीयमंत्री डॉ.भारती पवार
मुंबई : आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी वित्तपुरवठा करणे म्हणजे आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्यासारखे आहे. आपल्या समाज- समुदायाची सुरक्षा, आरोग्य आणि ...