“प्रभू श्रीरामाप्रमाणे राहुल गांधींचा कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत पायी प्रवास”; राजस्थानच्या मंत्र्याचे मोठे वक्तव्य
नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसतर्फे ‘भारत जोडो यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. कन्याकुमारी ते काश्मीर ...