“त्यांच्यात एकजूट आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी अविश्वास ठराव आणला” मोदींनी उडवली इंडियाची खिल्ली
नवी दिल्ली - इंडिया या विरोधकांच्या आघाडीतच अविश्वासाची स्थिती आहे. त्यामुळे एकमेकांबद्दलच्या विश्वासाची चाचणी घेण्यासाठी विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव ...