पाचवी, आठवीच्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत भर; शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची प्रतिक्रिया
पुणे -पाचवी आणि आठवीच्या परीक्षा घेतल्याने गुणवत्तेत भर पडणार असल्याची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण ...