Bharat Jodo Yatra: देशातील सुशिक्षित तरुण रोजगाराच्या शोधात भटकत फिरतोय; राहुल गांधींचे केंद्र सरकारवर टीकास्त्र
तिरुवनंतपुरम - महागाई, बेरोजगारी आदी मुद्द्यांवर राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढत आहेत. दरम्यान, त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ...