खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याकडे मागणी, म्हणाल्या “राज्यातील शेती व शेतकऱ्यांची स्थिती पाहता…”
मुंबई - संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला.अनेक ठिकाणी शेतात पाणी साठलेले असून पीके जागीच कुजून ...