आळंदी – येथील आळंदी नगरपरिषदेच्या माध्यमातून व आळंदी जनहित फाउंडेशन यांचे प्रेरणेतून पोलीस मित्र युवा महासंघ महाराष्ट्र राज्य, एल्गार सेना ,नेचर फाउंडेशन, यशवंत संघर्ष सेना यांच्या माध्यमातून विविध सेवाभावी संस्था व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आळंदी शहरात विविध सार्वजनिक ठिकाणचा परिसर स्वच्छ केला जात आहे. याच माध्यमातून स्मशान भूमीत विशेष स्वच्छता करण्यात आली.