Bachhu kadu : “त्यांनी वाघनखं तर आणलीच नाहीत, पण आता त्यांना खाजवायलाही नखं राहिली नाहीत” ; बच्चू कडूंची टीका
Bachhu kadu : राज्यात मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील वाघनखांवरून राजकारण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण ...