व्यसनांविषयी : दरवर्षी 60 लाख लोकांचा मृत्यू
तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: 10 लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणत: 36 टक्के पुरुष ...
तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: 10 लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणत: 36 टक्के पुरुष ...
झाडे नेहमी घराचे सौंदर्य वाढवतात. ते घराला सौंदर्य तर देतातच शिवाय घरातील वातावरणही शुद्ध ठेवतात. त्यांच्या उपस्थितीमुळे घरात आणि जीवनात ...
जसजसे तुम्ही मध्यम वयात पोहोचता, तसतसे तुमच्या शरीरात तसेच तुमच्या मनात बरेच बदल होऊ लागतात. वयाच्या ३० ते ४०व्या वर्षी ...
भगवान कुबेर यांना संपत्तीची देवता मानले जाते. हिंदू धर्मानुसार त्यांची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी, मान-सन्मान वाढतो, त्यामुळे भगवान कुबेर ...
उन्हाळा शिगेला पोहोचला आहे. आणि उष्णतेचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्यामुळे हायड्रेटेड राहणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. उन्हाळ्यात घामामुळे ...
उन्हाळ्याच्या हंगामात, बहुतेक लोकांना क्वचितच अन्न खावेसे वाटते. काही लोकांना दिवसभरात भूक लागत नाही. कमी प्रमाणात खाल्ले तर शरीरात पोषक ...
खरं तर हा नवीन वाटणारा पदार्थ अतिशय जुना आहे आणि आपल्या सर्वांचा ओळखीचा आणि आवडीचा आहे. अहो आपली कोशिंबीर! हो ...
लवकर निजे, लवकर उठे त्यास ज्ञानसंपत्ती लवकर भेटे अशी एक म्हण मराठीमध्ये आहे. जो मुलगा रात्री लवकर झोपतो आणि सकाळी ...
कॅल्शियम हा सर्वात महत्वाचा घटक आहे जो हाडे मजबूत आणि वाढण्यास मदत करतो. बहुतेक लोक फक्त दुधालाच कॅल्शियमचा मुख्य स्त्रोत ...
बाळाचा आहार सुरू होतो आईच्या पोटात असतानाच! गर्भारपणात आईने सकस आहार घेतला तर बाळाला सर्व आहारघटक योग्य प्रमाण मिळून बाळाची ...