“समन्यायी’ची जबाबदारी टाळता येणार नाही, मंत्री विखे यांची परखड टीका
राहाता - समन्यायी पाणीवाटप कायद्याचे विधेयक सभागृहात मांडून जिल्ह्याचे हक्काचे पाणी सोडण्यास समर्थन देणारेच आज पाणी सोडण्यास विरोध केल्याची भाषा ...
राहाता - समन्यायी पाणीवाटप कायद्याचे विधेयक सभागृहात मांडून जिल्ह्याचे हक्काचे पाणी सोडण्यास समर्थन देणारेच आज पाणी सोडण्यास विरोध केल्याची भाषा ...
श्रीगोंदा - कोणत्याही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण गरजेचे आहे. आदिवासी समाजामध्ये सुशिक्षितांची संख्या वाढत आहे. त्यातून आदिवासींची प्रगतीदेखील होत आहे. ...
नेवासा - धनगर आरक्षणासाठी सरकार केवळ आश्वासने देत आहे. मात्र, ठोस भूमिका घेतली जात नाही. या अनुषंगाने धनगर समाज बांधव ...
जामखेड - शहरात परतीचा पाऊस जोरदार हजेरी लावत शुक्रवार दि 29 रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास झालेल्या धुवाधार पावसाने शहरात अक्षरश: ...
नगर - जिल्हा परिषदेच्या गट "क' मधील रिक्त 935 जागांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदासाठी 44 हजार ...
जामखेड - शहरातील कोर्ट रोड वरील प्रसिद्ध असलेल्या संघर्ष मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, यावेळी हजारो भाविक भक्तांनी स्पेशल ...
नगर - मुसळधार पावसाने शनिवारी नगर शहर जलयम झाले. शहरातील मुख्य रस्त्यासह चौकाचौकांत पाणी साचले होते. उपनगरातील अनेक घरांत पाणी ...
जामखेड - धनगर आरक्षणप्रश्नी राज्य सरकारबरोबरच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, मात्र सरकारने मुळ मुद्द्याला सोईस्कर बगल दिली असल्याने यापुढील बैठक ...
नगर - वातावरणातील बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ढगाळ वातावरण, पाऊस व उन्हासह रात्रीच्या थंडगार हवेमुळे सर्दी, ...
संगमनेर - अनेक वर्षे सत्ता असूनही तालुक्याला पाणी देता आले नाही. त्यांनी आम्हाला सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये, पालकत्व कसे ...