\n\n#WATCH | Amaravati: Cricketer Shree Charani, who played as part of the World Cup-winning Indian Women’s team, met Andhra Pradesh CM N Chandrababu Naidu and Minister Nara Lokesh at the CM’s residence. Former Cricketer and ex-Captain Mithali Raj was also at the meeting.
\n(Video:… pic.twitter.com/0mAt2svUsr
\n— ANI (@ANI) November 7, 2025
\nभारताला पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात या युवा डावखुरा फिरकीपटूची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. श्री चरणीने संपूर्ण स्पर्धेत १४ विकेट्स घेत, ती भारताची दुसरी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यातही तिने एक विकेट्स घेतली होती. तिच्या याच उत्कृष्ट कामगिरीमुळे आंध्र प्रदेश सरकारने तिला ३ मोठे पुरस्कार जाहीर करून सन्मानित केले आहे.
मंधाना, जेमिमा आणि राधा यांनाही बक्षीस –
\n\n\n#LIVE | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील महाराष्ट्राच्या खेळाडूंचा सत्कार@Dev_Fadnavis @BCCIWomen#Maharashtra #DevendraFadnavis #WomensWorldCup2025 https://t.co/6mFCFBJ4tB
\n— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 7, 2025
\nफक्त श्री चरणीच नाही, तर उपकर्णधार स्मृती मानधना (सर्वाधिक धावा करणारी खेळाडू), उपांत्य फेरीत दमदार कामगिरी करणारी जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांनाही विशेष बक्षिसे मिळाली आहेत. महाराष्ट्र सरकारने भारतीय संघातील या तिन्ही स्टार खेळाडूंना प्रत्येकी २.२५ कोटी रुपयांचे रोख बक्षीस दिले आहे. या तिघींव्यतिरिक्त, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मजूमदार यांनाही महाराष्ट्र सरकारकडून २२.५० लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले