प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उद्ध्वस्त झालेल्या लोकांचा आधार होण्याचा प्रयत्न करावा – यशोमती ठाकूर
अमरावती : राज्यातील जनतेला प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सौहार्दाची, आपुलकीची आणि न्यायाची अपेक्षा असते. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उद्ध्वस्त झालेल्या लोकांचा आधार होण्याचा प्रयत्न ...