नामांतर रखडले! …तोपर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने “औरंगाबाद’ हेच नाव लिहावे; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
औरंगाबाद- गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. दरम्यान अशातच आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी ...