वॉकओव्हरचा पाकिस्तानला दुहेरी फटका
भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकणे पाकिस्तानला महागात पडू शकते. भारताविरुद्धचे २ गुण गमावल्यामुळे त्यांना गटातील इतर सामने (नेदरलँड्स, अमेरिका आणि नामिबिया) जिंकणे अनिवार्य असेल. यापैकी एकही सामना गमावल्यास पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात येऊ शकते. तसेच, सामना न खेळल्यामुळे त्यांच्या नेट रनरेटवरही (NRR) विपरीत परिणाम होईल.
\n\nआयसीसीची संतप्त प्रतिक्रिया; पीसीबीला दिला इशारा
\nआयसीसीने पाकिस्तान सरकारच्या भूमिकेची गंभीर दखल घेतली आहे. आयसीसीने स्पष्ट केले की:
\n