निसर्ग वादळामुळे होत्याचं नव्हतं केलं, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

Updated On:

बेल्हे (वार्ताहर):- राजुरी (ता.जुन्नर) येथील रवी औटी या शेतकऱ्यांच्या पावणे तीन एकर शेतातील सगळी केळी जमीदोस्त झाली आहे.यामुळे औटी यांच केळी व इतर पिकाच मिळून सुमारे १० लाख रुपयांचं नुकसान झालं असून वादळी वाऱ्यांमुळे या शेतकऱ्यावर प्रचंड मोठ संकट कोसळलं आहे. हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हताश झाला आहे.


केळीबरोबरच तालुक्यातील  अनेक फळबागांचं नुकसान झालं आहे. काहीच दिवसात हे सगळे फल बाजारात विकण्यासाठी  तयार झाली असती. कारण आतापर्यंत लाॅकडाऊनमुळे फळांना हवी तेवढी किंमत मिळत नव्हती. आता बाजारपेठा हळू़हळू सुरु होतील  वर्षभरातचं कसंतरी नियोजन करण्याची संधी होती मात्र या वादळाने तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला, अशी हळहळ शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 

आणखी संबंधित बातम्या

Pune Curfew : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी; नेमके काय असणार निर्बंध? जाणून घ्या...

2026-05-25 11:31:34

Pune Curfew : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी; नेमके काय असणार निर्बंध? जाणून घ्या...

Pune News : 'आयसीएआय'च्या दीक्षांत सोहळ्यात 650 स्नातकांना पदवी

2026-05-24 05:00:33

Pune News : 'आयसीएआय'च्या दीक्षांत सोहळ्यात 650 स्नातकांना पदवी

Pune News : रस्त्यावर केक कापणे माजी नगरसेवकाला पडले महागात; गुन्हा दाखल

2026-05-24 04:45:47

Pune News : रस्त्यावर केक कापणे माजी नगरसेवकाला पडले महागात; गुन्हा दाखल

Vishwajeet Kadam : दोन्ही शहराध्यक्ष कॉंग्रेसला उभारी देणार; विश्वजीत कदम यांचे प्रतिपादन

2026-05-24 04:45:01

Vishwajeet Kadam : दोन्ही शहराध्यक्ष कॉंग्रेसला उभारी देणार; विश्वजीत कदम यांचे प्रतिपादन

Pune News : वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद; 9 महिन्यांत 20 कोटींपार उत्पन्न

2026-05-24 04:00:10

Pune News : वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद; 9 महिन्यांत 20 कोटींपार उत्पन्न