निसर्ग वादळामुळे होत्याचं नव्हतं केलं, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

Updated On:

बेल्हे (वार्ताहर):- राजुरी (ता.जुन्नर) येथील रवी औटी या शेतकऱ्यांच्या पावणे तीन एकर शेतातील सगळी केळी जमीदोस्त झाली आहे.यामुळे औटी यांच केळी व इतर पिकाच मिळून सुमारे १० लाख रुपयांचं नुकसान झालं असून वादळी वाऱ्यांमुळे या शेतकऱ्यावर प्रचंड मोठ संकट कोसळलं आहे. हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हताश झाला आहे.


केळीबरोबरच तालुक्यातील  अनेक फळबागांचं नुकसान झालं आहे. काहीच दिवसात हे सगळे फल बाजारात विकण्यासाठी  तयार झाली असती. कारण आतापर्यंत लाॅकडाऊनमुळे फळांना हवी तेवढी किंमत मिळत नव्हती. आता बाजारपेठा हळू़हळू सुरु होतील  वर्षभरातचं कसंतरी नियोजन करण्याची संधी होती मात्र या वादळाने तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला, अशी हळहळ शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 

आणखी संबंधित बातम्या

Chatro Ki Gunj: 'मन की बात' सांगणारा नव्हे, आमची समस्या ऐकणारा हवा  

2026-08-23 08:01:35

Chatro Ki Gunj: 'मन की बात' सांगणारा नव्हे, आमची समस्या ऐकणारा हवा  

pune : पुणे विद्यापीठात वंदे मातरम् चा जयघोष

2026-08-23 07:33:51

pune : पुणे विद्यापीठात वंदे मातरम् चा जयघोष

Pune : ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने पुणे विद्यापीठ परिसर दुमदुमला; युवाशक्तीचा देशभक्तीचा हुंकार

2026-08-22 22:59:41

Pune : ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने पुणे विद्यापीठ परिसर दुमदुमला; युवाशक्तीचा देशभक्तीचा हुंकार

Chhatron Ki Goonj Pune : तरुणीने स्टेजवर जे सांगितलं ते ऐकून राहुल गांधी स्तब्ध; पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद

2026-08-22 21:42:18

Chhatron Ki Goonj Pune : तरुणीने स्टेजवर जे सांगितलं ते ऐकून राहुल गांधी स्तब्ध; पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद

Rahul Gandhi : पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरु असलेल्या उपोषणाला राहुल गांधी भेट देणार? विद्यार्थिनीने मांडली व्यथा

2026-08-22 20:33:14

Rahul Gandhi : पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरु असलेल्या उपोषणाला राहुल गांधी भेट देणार? विद्यार्थिनीने मांडली व्यथा