हिंदू जन आक्रोश मोर्चा : ‘महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात लव्ह जिहादवर बंदी यावी’

Updated On:

पुणे – – महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात लव्ह जिहादवर बंदी यावी, धर्मांतर बंद व्हायला हवं, लव्ह जिहादवर कायदा करा, अशी मागणी तेलंगणाचे आमदार राजा भैय्या यांनी केलं. पुण्यात आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राच्या राज्य सरकारला आवाहन करतो की, त्यांनी याबाबत गंभीर विचार करायला हवा. आज मोठ्या संख्येने बांगलादेशी महाराष्ट्रात घुसत आहे. यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन करतो की, यावर काही केलं नाही तर आगामी काळात भयानक परिणाम दिसतील, असंही राजा भैय्या म्हणाले आहे.

रम्यान धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर राजकारण करू नका. त्यासाठी दुसरे विषय आहेत. तसेच एखादा मंत्री संभाजी महाराज यांच्यावरून राजकारण करत असेल तर त्यांच्यावर बहिष्कार टाका, अस आवाहनही राजाभैय्या यांनी उपस्थितांना केलं.

 

पहा व्हिडिओ 

 

आणखी संबंधित बातम्या

Panshet Drowning : मित्रांसोबतची सहल ठरली अखेरची! पानशेत धरणाच्या कॅनॉलमध्ये बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत

2026-05-26 05:00:18

Panshet Drowning : मित्रांसोबतची सहल ठरली अखेरची! पानशेत धरणाच्या कॅनॉलमध्ये बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत

Pune Curfew : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी; नेमके काय असणार निर्बंध? जाणून घ्या...

2026-05-25 11:31:34

Pune Curfew : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी; नेमके काय असणार निर्बंध? जाणून घ्या...

Pune News : 'आयसीएआय'च्या दीक्षांत सोहळ्यात 650 स्नातकांना पदवी

2026-05-24 05:00:33

Pune News : 'आयसीएआय'च्या दीक्षांत सोहळ्यात 650 स्नातकांना पदवी

Pune News : रस्त्यावर केक कापणे माजी नगरसेवकाला पडले महागात; गुन्हा दाखल

2026-05-24 04:45:47

Pune News : रस्त्यावर केक कापणे माजी नगरसेवकाला पडले महागात; गुन्हा दाखल

Vishwajeet Kadam : दोन्ही शहराध्यक्ष कॉंग्रेसला उभारी देणार; विश्वजीत कदम यांचे प्रतिपादन

2026-05-24 04:45:01

Vishwajeet Kadam : दोन्ही शहराध्यक्ष कॉंग्रेसला उभारी देणार; विश्वजीत कदम यांचे प्रतिपादन