‘शिवसेनेचा भगवा आता हिरवा झाला का?”

Updated On:

मुंबई : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळत आहे.

एकीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून नामांतराला विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपाने हाच मुद्दा उपस्थित करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच आता   भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे व्हिडियो ट्विट करत ठाकरे सरकारवर  निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाले किरीट सोमय्या..

शिवसेनेचा भगवा आता हिरवा झाला कि काय असं म्हणत या व्हिडियोमध्ये शिवसेनेला सवाल विचारत डिवचलं आहे.

ते पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षानंतर समाजवादी पक्षानेही संभाजीनगर या नावाला विरोध केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि शिवसेना हिंदूहृदयसम्राटांना मानते की नाही, हे पाहायची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचा भगवा आता हिरवा झाला आहे का, असा सवालही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

आणखी संबंधित बातम्या

V. D. Satheesan : केळकरांच्या नियुक्तीचे मुख्यमंत्र्यांकडून समर्थन; विरोधकांचे आरोप फेटाळले

2026-05-25 15:44:09

V. D. Satheesan : केळकरांच्या नियुक्तीचे मुख्यमंत्र्यांकडून समर्थन; विरोधकांचे आरोप फेटाळले

Petrol-Diesel Price Hike: इंधन दरवाढीचा चौकार! 'महागाई मॅन मोदींनी तेल ८रुपयांनी महाग केलं" ; काँग्रेसचा केंद्रावर हल्लाबोल

2026-05-25 10:55:17

Petrol-Diesel Price Hike: इंधन दरवाढीचा चौकार! 'महागाई  मॅन मोदींनी तेल ८रुपयांनी महाग केलं" ; काँग्रेसचा केंद्रावर हल्लाबोल

Political News : आयबीच्या इशाऱ्यानंतर केंद्राची सीजेपीवर कारवाई; नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांचा दावा

2026-05-24 16:58:15

Political News : आयबीच्या इशाऱ्यानंतर केंद्राची सीजेपीवर कारवाई; नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांचा दावा

Modi government : "विरोधी पक्षाला देशात अराजक माजवायचे आहे.."; भाजपचा काॅंग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप

2026-05-24 16:53:36

Modi government : "विरोधी पक्षाला देशात अराजक माजवायचे आहे.."; भाजपचा काॅंग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप

Devendra Fadnavis : सरकार कोसळेल हे राहुल गांधींचे दिवास्वप्न; मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका

2026-05-24 16:37:14

Devendra Fadnavis : सरकार कोसळेल हे राहुल गांधींचे दिवास्वप्न; मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका