लॉकडाऊनबाबत सध्या भाष्य करणं योग्य राहणार नाही – जयंत पाटील

Updated On:

मुंबई – लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम जाणवत असून कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात चांगला फायदा झाला आहे. बर्‍याच ठिकाणी उपलब्ध सुविधा आता पुरायला लागल्या आहेत, एवढी रुग्ण संख्या कमी झाली आहे. पण याचा अर्थ लॉकडाऊन कायम ठेवला पाहिजे, असाही नाही, शेवटी लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे.

मात्र लॉकडाऊनबाबत सध्या भाष्य करणं योग्य राहणार नाही. कोरोना स्थितीबाबत मंत्रिमंडळाची दर आठवड्याला चर्चा होते आणि त्याप्रमाणे आवश्यक ते निर्णय घेतले जातील, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्यात फिरण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. हा निर्णय केंद्राच्या हातात आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रात फिरण्याऐवजी दिल्लीत फिरले तर उपयोग होईल, असा टोला जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

आणखी संबंधित बातम्या

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला? शरद पवारांच्या 'त्या' बैठकीकडे सर्वांची नजर!

2026-08-23 16:05:46

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला? शरद पवारांच्या 'त्या' बैठकीकडे सर्वांची नजर!

Jayant Patil : लिपिक, लघुलेखक भरतीची फेर-परीक्षा घ्या; जयंत पाटील यांची मागणी

2026-08-21 16:50:58

Jayant Patil : लिपिक, लघुलेखक भरतीची फेर-परीक्षा घ्या; जयंत पाटील यांची मागणी

Udhayanidhi Stalin : तामिळनाडूत मोठा गोंधळ ! उदयनिधी स्टॅलिन यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात ; अभिनेत्री त्रिशावरील 'ते' वक्तव्य भोवलं

2026-08-04 11:46:02

Udhayanidhi Stalin : तामिळनाडूत मोठा गोंधळ ! उदयनिधी स्टॅलिन यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात ; अभिनेत्री त्रिशावरील 'ते' वक्तव्य भोवलं

Jayant Patil : ....तर तीच तरुण पिढी तुम्हाला डोक्यावर घेऊ शकते; जयंत पाटलांचं जाहीर सभेतून विधान "राज्यकर्त्यांना हे शहाणपणं..."

2026-08-02 10:28:35

Jayant Patil : ....तर तीच तरुण पिढी तुम्हाला डोक्यावर घेऊ शकते; जयंत पाटलांचं जाहीर सभेतून विधान "राज्यकर्त्यांना हे शहाणपणं..."

Sangli News : नगराध्यक्षपदाच्या संधीचा विसर पडला का?; आनंदराव मलगुंडे यांचा महायुतीच्या नेत्यांना थेट सवाल

2026-07-27 21:47:27

Sangli News : नगराध्यक्षपदाच्या संधीचा विसर पडला का?; आनंदराव मलगुंडे यांचा महायुतीच्या नेत्यांना थेट सवाल