नवी दिल्ली : देशात भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दिसत आहे. जम्मू-काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत देशातील सर्वच ठिकाणी कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जन्माष्टमी के अवसर पर सभी देशवासियों को बधाई और शुभकामनाएं।
भगवान श्री कृष्ण ने ‘निष्काम कर्म’ अर्थात् फल की इच्छा किए बिना कर्म करने का संदेश दिया है।
मेरी कामना है कि यह त्योहार सबके जीवन में हर्ष-उल्लास और उमंग लाएं — राष्ट्रपति कोविन्द
— President of India (@rashtrapatibhvn) August 24, 2019
राष्ट्रपतींनी ट्विट करत, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा…तसेच कृष्णाने फळाची अपेक्षा न करता कर्म करण्याचा संदेश दिला होता. तसेच हा उत्सव तुम्हा सर्वांच्या आयुष्यात हर्षोल्हास घेवून येईल अशी मी अपेक्षा करतो असे म्हटले आहे.
सभी देशवासियों को श्रीकृष्ण जन्माष्टमी की हार्दिक शुभकामनाएं। जय श्रीकृष्ण!
Janmashtami greetings to everyone! May the blessings of Bhagwan Shri Krishna always bring happiness and good health in our lives. Jai Shri Krishna!
— Narendra Modi (@narendramodi) August 24, 2019
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील देशवासियांना ट्विट करत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.