“देर आए दुरुस्त आए…”; केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

Updated On:

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे. सरकारने नव्याने पारित केलेले कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले.  दरम्यान, पंतप्रधानांच्या या निर्णयावर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देत सरकारला चिमटा काढत निर्णयाचे स्वागत केले आहे.

शेतकऱ्यांनी दीघर्काळ दाखवलेल्या एकजुटीचा हा विजय असल्याचे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. तसेच आगामी उत्तर प्रदेशातील आणि पंजाब मधील निवडणुकीचा धसका घेऊन सरकारने हा निर्णय घेतला असल्याचेही कोल्हे यांनी म्हटले आहे. हा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या हिताची असून पंतप्रधानाने मी आभार मानतो असे म्हणत केंद्र सरकारवर टीका करत “देर आए दुरुस्त आए…”असे म्हटले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Central Goverment: LPG नियमात पुन्हा बदल ; पाईप गॅस कनेक्शन असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

2026-05-26 14:14:24

Central Goverment: LPG नियमात पुन्हा बदल ; पाईप गॅस कनेक्शन असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

Indapur Farmers Protest : इंदापूरच्या ३६ गावांचा एल्गार! सिंचन भवनासमोर मंत्र्यांसह नागरिकांचा ठिय्या; पाणी सोडल्याशिवाय माघार नाही

2026-05-26 06:00:03

Indapur Farmers Protest : इंदापूरच्या ३६ गावांचा एल्गार! सिंचन भवनासमोर मंत्र्यांसह नागरिकांचा ठिय्या; पाणी सोडल्याशिवाय माघार नाही

Junnar Accident : जुन्नरमध्ये काळाचा घाला! एसटी बस आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ४ तरुणांचा मृत्यू

2026-05-26 04:30:21

Junnar Accident : जुन्नरमध्ये काळाचा घाला! एसटी बस आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ४ तरुणांचा मृत्यू

Chakan MIDC : चाकण एमआयडीसीत विजेचा लपंडाव! वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने उद्योगांचे मोठे नुकसान

2026-05-26 04:15:10

Chakan MIDC : चाकण एमआयडीसीत विजेचा लपंडाव! वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने उद्योगांचे मोठे नुकसान

Tulapur Fire Accident : तुळापूरमध्ये भीषण दुर्घटना! शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला आग, दोन बैल व घोडीचा दुर्दैवी मृत्यू

2026-05-26 03:30:26

Tulapur Fire Accident : तुळापूरमध्ये भीषण दुर्घटना! शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला आग, दोन बैल व घोडीचा दुर्दैवी मृत्यू